येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे आणि पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या संकल्पनेतून संपूर्ण शहरात कोरोना विषाणूविषयी बॅण्डद्वारे जनजागृती केली जात आहे. पोलीस यंत्रणेच्या या उपक्रमाला नागरिकांकडून प्रत्येक ठिकाणी टाळ्यांच्या गजरात दाद दिली जा ...
रत्नागिरी शहरामध्ये राजीवडा - शिवखोल भागात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यानंतर या भागापासून तीन किलोमीटर अंतरापर्यंत हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागावर आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. ...
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद केलेला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत बंद असलेल्या औ ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सुद्धा एक सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून रत्नागिरी आर्मीने पुढाकार घेऊन रत्नागिरी शहर आणि परिसरातील विविध पोलीस स्थानके, चौक्या आणि रत्नागिरीत ...
कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन सुरू आहे. परिणामी सर्व व्यवसायांना त्याचा फटका बसला आहे. देशात दिनांक १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने लग्नसराईवरही त्याचे सावट पसरले आहे. जिल्ह्यात तब्बल ७० मंगल कार्यालय असून, रत्नागिरी तालुक्यात १५ आहेत. ही सर्व मंगल कार्य ...
रत्नागिरी शहरानजीक साखरतर येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. साखरतरमधील महिलेच्या चौदा नातेवाईकांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी एका महिलेचा अहवाल कोरोनाबाधित असल्याचा समोर आ ...
कोरोनामुळे लॉकडाऊनचे संकट जगभरातील देशांवर आहे. लॉकडाऊनमुळे शेतमालासह विविध व्यवसायांना बसला असताना, पणन विभाग व कृषी विभागाच्या प्रयत्नाने हापूस निर्यातीला चालना मिळाली आहे. जलवाहतुकीव्दारे १०५ टन हापूस गेल्या आठवड्यात आखाती प्रदेशात निर्यात करण्यात ...