गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील विदर्भ ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापक सुनेत्रा सुनील दुर्गुळी (५८) यांचा पैशाच्या हव्यासापोटी वेलदूर नवानगर येथील दोघांनी खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी संजय श्रीधर फुणगूसकर (४०) व सत्यजित बबन पटेकर (३२ ...
खेड तालुक्यातील सोनगाव येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी त्याच गावातील रोशन खेराडे या तरुणाला बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. ...
रत्नागिरी पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागात काम करणारे पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा वसंत पाचेरकर यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. ...
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता वाहतूक पोलीस कंट्रोल रूममधून नजर ठेवणार आहेत. यासाठी अत्याधुनिक असे ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे पोलीस प्रशासनाने मारुती मंदिर येथे बसवले आहेत. त्याचे उद्घघाटन ...
कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेल्या ठरावाचा राज्य सरकारकडून पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार भास्कर जाधव यांच्या तारांकित प्रश्नाला अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार य ...
महाराष्ट्र शासनाने हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १८,५६९ शेतकऱ्यांनी १७ हजार १४ हेक्टर क्षेत्रासाठी फळपीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना ८४ कोटी ७१ लाख २२ हजार रुपयांचा परतावा जाही ...
दलित, पीडित समाजाची उपेक्षा आपल्या लेखनीतून प्रभावीपणे मांडणारे ज्येष्ठ दलित साहित्यकार माधव गुणाजी कोंडविलकर (८०) यांचे शुक्रवारी रात्री रत्नागिरीत निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ...
पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाऱ्याचे काम करत असताना येथील पूर्ण भागाचे संरक्षण होईल, यातून येथील पर्यटनाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल, याचा विचार करुन या बंधाऱ्याचे काम करा. तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मं ...