रत्नागिरी : केंद्राने विविध राज्यात जाण्याकरिता काही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे मडगावकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस शनिवारी ... ...
कोकणातील दुर्लक्षित फळांवर संशोधन करून त्यापासून दर्जेदार प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती करणारे योजक असोसिएट्सचे संस्थापक कृष्णा पर्शराम तथा नाना भिडे यांचे आज (१६ मे) सकाळी रत्नागिरीतील टिळक आळी येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने नि ...
दीड महिना घरात बसून राहिलेल्या मजूर, कामगारवर्गाचा संयम आता सुटू लागला असल्याने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी ते अधीर झाले आहेत. मात्र त्याचवेळी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन १७ मे रोजी संपल्यानंतर काही कामे तसेच उद्योग सुरू होतील, अशी आशा वाटत असल्याने आत ...
आज सुरू होईल, उद्या सुरू होईल अशा आशेवर असणाऱ्या मद्यप्रेमींना शुक्रवारी दिलासा मिळाला. लॉकडाऊनपासून बंद असलेली वाईन शॉप अखेर शुक्रवारपासून खुली झाली. तब्बल ५६ दिवस दारूची दुकाने बंद होती. शुक्रवारी मद्याची दुकाने उघडण्यापूर्वीच मद्यप्रेमींनी दुकानां ...
मिरज येथून उशीरा रात्री ७४ अहवाल प्राप्त झाले. प्राप्त अहवालांपैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 71 अहवाल निगेटिव्ह आहेत. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयातील ७० जणांचे नमुने मिरजला पाठवण्यात आले होते. हे सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या शाळेत क्वॉरंटाईन केलेल्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पोंझिटीव आल्यानंतर त्याने पलायन केले होते, मात्र प्रेमाने त्याची समजूत घालून पोलिसांनी त्याला पुन्हा शाळेत क्वॉरंटाईन केले. ...
कोरोना संक्रमण काळातच उघडलेली मंडणगड बाजारपेठ तालुक्याची डोकेदुखी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील चाकरमान्यांचे विविध मार्गानी तालुक्यात येणारे लोंढे, तसेच बदलत्या परिस्थितीवर केवळ लक्ष ठेवून ती नियंत्रणाखाली आणण्याचे काम प्रशासकीय यंत्रणा ...
लांबलेला पाऊस व हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन नियोजित हंगामापेक्षा उशिरा सुरू झाले. गतवर्षीच्या तुलनेत तीस टक्केच आंबा उत्पादन आहे. मार्चपासून टप्प्याटप्प्याने आंबा बाजारात आला. हापूसचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. ...