शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही, २५६ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:33 AM

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने दररोज मृतांचा आकडा वाढत होता. मात्र, गुरुवारी जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने दररोज मृतांचा आकडा वाढत होता. मात्र, गुरुवारी जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. बाधित २५६ रुग्ण सापडल्याने एकूण संख्या ७१,०४९ रुग्ण झाले आहेत. ३१६ बाधित रुग्णांनी मात केल्याने कोरोनामुक्तांची संख्या ६६,८१५ झाली आहे.

गेल्या महिन्यात एकही दिवस कोरोना रुग्णाच्या मृत्यूशिवाय गेलेला नाही. त्यामुळे बाधितांच्या संख्येसह मृतांची संख्याही वाढलेली आहे. जिल्ह्यात होमआयसोलेशनमध्ये १,०७३ बाधित रुग्ण असून ऑक्सिजनवर १५९ रुग्ण आहेत. वेगवेगळ्या रुग्णालयातील आयसीयूमध्ये ७६ बाधित रुग्ण ठेवण्यात आले आहेत.

जिल्ह्यात कोरोना चाचण्या करण्याचे प्रमाण कमी झाल्याने बाधित रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. जिल्ह्यात ५,७९७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत १६५ रुग्ण तर ॲन्टिजन चाचणीत ९१ बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात १० रुग्ण, दापोलीत २१, खेडमध्ये ४१, गुहागरात ३६, चिपळुणात २७, संगमेश्वरात ३१, रत्नागिरीत ५४, लांजात ३ आणि राजापुरात ३३ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात लक्षणे नसलेले बाधित रुग्ण १,५३१ असून लक्षण असलेले रुग्ण ४६० आहेत. जिल्ह्याचा कोरोनामुक्तीचा दर ९४.४ टक्के आहे.