शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

रत्नागिरीत प्रथमच एम. एस. कर्णिका नावाचे प्रवासी जहाज -- जयगड येथील आंग्रे पोर्ट येथे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:40 AM

महाराष्ट्र सागरी मंडळ, रत्नागिरी बंदरे समुहाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय त्रिंबक उगलमुगले यांनी जहाज कप्तानचे स्वागत केले. सुरक्षित आणि संरक्षित नौकानयनाबाबत विचारणा केली असता, जहाज कप्तानने त्याबाबत समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रवाशांना मालगुंडसह गणपतीपुळे परिसराची सफर

रत्नागिरी : ह्यएम. एस. कर्णिकाह्ण नावाचे प्रवासी जहाज गुरूवारी पहिल्यांदाच रत्नागिरीत दाखल झाले. तालुक्यातील जयगड येथील आंग्रे पोर्ट येथे सकाळी आलेले हे जहाज सायंकाळी सहा वाजता पुन्हा मुंबईकडे रवाना झाले. यात ६४६ कर्मचारी आणि ३८३ प्रवासी होते.रत्नागिरी बंदरे समुहातील जयगड बंदर कार्यक्षेत्रात आणि आंग्रे पोर्ट प्रा. लि. यांच्या लावगण येथील बंदर संकुलात जलेश कंपनीचे प्रवासी जहाज ह्यएम. एस. कर्णिकाह्ण गुरूवारी सकाळी ८ वाजता ६४६ कर्मचारी आणि ३८३ प्रवाशांसह यशस्वीपणे आणि सुरक्षितपणे दाखल झाले. महाराष्ट्र सागरी मंडळ, रत्नागिरी बंदरे समुहाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय त्रिंबक उगलमुगले यांनी जहाज कप्तानचे स्वागत केले. सुरक्षित आणि संरक्षित नौकानयनाबाबत विचारणा केली असता, जहाज कप्तानने त्याबाबत समाधान व्यक्त केले. यानंतर कॅ. उगलमुगले यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने प्रवासी जहाज वाहतुकीच्या भवितव्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.बुधवारी रात्री मुंबईहून निघाले आणि गुरुवारी सकाळी आठ वाजता आंग्रे पोर्ट जयगड येथे दाखल झाले. या जहाजाची लांबी २४३ मीटर आणि रूंदी ३२.२५ मीटर आहे. या जहाजामध्ये प्रवाशांसाठी स्वीमिंगपूल, भोजनाकरिता हॉटेल व रेस्टॉरंट, रूम्स, लहान मुलांसाठी खेळणी, जीम व स्लाईड आदी सुविधा आहेत. या बोटीमधून आलेल्या सर्व प्रवाशांना गणपतीपुळे व मालगुंडचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर ही प्रवासी बोट सायंकाळी सहा वाजता पुन्हा मुंबईकडे रवाना झाली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीpassengerप्रवासी