शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

रत्नागिरीत रोपे विक्री केंद्राचे उद्घाटन, २० लाख ५४ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 4:56 PM

येत्या १ जुलैपासून राज्यात सर्वत्र राबविण्यात येणाऱ्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमात रत्नागिरी जिल्हा सहभागी झाला आहे. जिल्ह्याला २० लाख ५४ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत रोपे विक्री केंद्राचे उद्घाटन२० लाख ५४ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट

रत्नागिरी : येत्या १ जुलैपासून राज्यात सर्वत्र राबविण्यात येणाऱ्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमात रत्नागिरी जिल्हा सहभागी झाला आहे. जिल्ह्याला २० लाख ५४ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

या लागवडीसाठी रोपे उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे सवलतीच्या दरात रोपे विक्री केंद्र सुरू केले आहे. रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथे नगरसेवक प्रशांत साळुंखे यांच्या हस्ते या विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ह्यरोपे आपल्या दारीह्ण या उपक्रमांतर्गत सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेमध्ये तयार करण्यात आलेली रोपे ८ ते ४० रूपये दराने विकण्यात येत आहेत. बदाम, करंज, पिंपळ, बेल, कडूलिंब, गुलमोहर जातीच्या रोपांची विक्री याठिकाणी करण्यात येत आहे.हा विक्री स्टॉल १० जुलैपर्यंत सुरु राहणार आहे. या स्टॉलचे उद्घाटनाला सामाजिक वनीकरण विभागाचे वन अधिकारी सी. एल. धुमाळ तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :environmentवातावरणRatnagiriरत्नागिरी