शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

Ganpati Festival रत्नागिरी : मुंबई प्रवासासाठी१ हजार ३६६ जादा गाड्यांचे आरक्षण - भाविकांचा परतीचा प्रवास सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 3:45 PM

सोमवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करून भाविक मुंबई प्रवासाला निघाले आहेत. रत्नागिरी विभागातून १५८ गाड्या सोमवारी मुंबईकडे रवाना झाल्या.

रत्नागिरी :  सोमवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करून भाविक मुंबई प्रवासाला निघाले आहेत. रत्नागिरी विभागातून १५८ गाड्या सोमवारी मुंबईकडे रवाना झाल्या. दिनांक २४ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, मंगळवारी सर्वाधिक गाड्या परतीसाठी सोडण्यात येणार आहेत. मंगळवारसाठी ६६६ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे.

मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभाग सज्ज झाला असून, सोमवारपासूनच जादा गाड्या सुरू झाल्या आहेत. एकूण १ हजार ३६६ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून, ग्रुप बुकिंगच्या २४४ गाड्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

मुंबई व उपनगरातील आगारातून जादा एस. टी. बसेस जिल्ह्यात आल्या होत्या. सोमवारी मुंबईसाठी ३८, बोरीवली ५०, कल्याण ८, ठाणे २२, भांडुप ७, विठ्ठलवाडी ३, नालासोपारा १०, विरार ३, पुणे १६, मिळून एकूण १५७ आरक्षित व एक गु्रप बुकिंग अशा एकूण १५८ जादा गाड्या रवाना झाल्या. परतीच्या प्रवासासाठी २४ सप्टेंबरपर्यंत नियोजन केले असले तरी सर्वाधिक गाड्या मंगळवार, १८ रोजी  रवाना होणार आहेत.

मुंबईसाठी ११५, परेल ९, बोरीवली १८९, कल्याण २२, ठाणे ६२, भांडुप १७, विठ्ठलवाडी २२, नालासोपारा ४१, भार्इंदर १, विरार ११, पुणे ३२ व इतर २ मिळून ५२३ गाड्यांचे आरक्षण प्रवाशांनी केले आहे

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरीstate transportराज्य परीवहन महामंडळ