शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

संगमेश्वर तालुक्यात पाच गावांना दरडी कोसळण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 1:46 PM

देवरूख : कसबा, पांगरी, कोळंबे, साखरपा, आंबा घाट या पाच गावांमध्ये पावसाळ्यात भूस्खलन, डोंगर खचणे तसेच दरडी कोसळण्याचा धोका ...

ठळक मुद्देसंगमेश्वर तालुक्यात पाच गावांना दरडी कोसळण्याचा धोकाखबरदारीचे उपाय म्हणून तहसील कार्यालयाकडून सूचना

देवरूख : कसबा, पांगरी, कोळंबे, साखरपा, आंबा घाट या पाच गावांमध्ये पावसाळ्यात भूस्खलन, डोंगर खचणे तसेच दरडी कोसळण्याचा धोका असून, भविष्यात कोणतीही जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून याकरिता खबरदारीचे उपाय म्हणून या गावांना तहसील कार्यालयाकडून धोका असल्याची सूचना देण्यात आली आहे.दोन वर्षांपूर्वी कोळंबे तसेच कोंड्ये गावात भूस्खलामुळे वाड्यांना धोका निर्माण झाला होता. येत्या पावसाळ्यात संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे, कसबा, पांगरी, साखरपा, आंबा घाट या पाच गावांना भूस्खलन व डोंगर खचण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता तहसील कार्यालयाकडून वर्तविण्यात आली आहे.

या तीन वाड्या डोंगर उतारावर वसल्या असल्याने पावसाळ्यात आपत्कालिन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी महसूल विभागाकडून या वाड्यांमधील २५ कुटुंबांना स्थलांतरीत होण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. कोळंबे गावातील वाड्यांमध्ये दरडी कोसळणे, भूस्खलनाचे प्रमाण वाढले आहे. या वाड्यांचे स्थलांतर करण्यात यावेत, अशी मागणी होत होती. मात्र, अजूनही ती मागणी पूर्ण झाली नसल्याने या ग्रामस्थ स्थलांतरीत झालेले नाहीत.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी