शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

हेच जेवण त्यांच्यासाठी शेवटचे ठरले...जेवणासाठी आले अन् पाण्याने गिळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 1:57 PM

चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील मित्राकडे जेवणाचा बेत आखण्यात आला. या जेवणासाठी जीवलग मित्र एकत्र आले. सर्वजण एकत्र येणार म्हणून सगळ्यांमध्येच आनंद होता. पण, नियतीला हे मान्य नव्हते आणि तिवरे धरण फुटले आणि जेवणासाठी मित्राच्या घरी आलेले हे जीवलग

ठळक मुद्देतिवरे आणि पोफळी हे अंतर केवळ ३० किलोमीटरचेच आहे

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील मित्राकडे जेवणाचा बेत आखण्यात आला. या जेवणासाठी जीवलग मित्र एकत्र आले. सर्वजण एकत्र येणार म्हणून सगळ्यांमध्येच आनंद होता. पण, नियतीला हे मान्य नव्हते आणि तिवरे धरण फुटले आणि जेवणासाठी मित्राच्या घरी आलेले हे जीवलग मित्रदेखील धरणाच्या पाण्याबरोबर वाहून गेले. या जीवलग मित्रांच्या आठवणीने आजही त्यांच्या सगे सोयºयांच्या डोळ्यात अश्रूचे बांध उभे राहतात.

सुनील पवार, रणजित काजवे, राकेश घाणेकर (तिघेही राहणार पोफळी) आणि सुमित निकम (रा. कोंडफणसवणे) अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांच्या मैत्रीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

तिवरे येथे मंगळवारी रात्री धरण फुटलं आणि हाहाकार माजला. या दुर्घटनेत अनेकांवर काळाने घाला घातला. काळाच्या या जबड्यातून पोफळी आणि कोंडफणसवणेतील चार जीवलग मित्र सुद्धा सुटले नाहीत. तिवरेगावातील मित्राकडे जेवणाच्या निमित्ताने हे तिथं गेले आणि या धरणाच्या पाण्यात या सर्वांना काळाच्यापडद्या आड नेलं. नियती एखाद्याला आपल्या कवेत कसं घेते याचं हे उदाहरण...

तिवरे आणि पोफळी हे अंतर केवळ ३० किलोमीटरचेच आहे. सुनील पवार याचा मित्र चव्हाण याच्या तिवरे इथल्या घरी जेवणाचा बेत आखण्यात आला होता. त्यानिमित्ताने  सुनील पवार, रंजित, राकेश आणि सुमित हे चौघे या तिवरे धरणाला लागून असलेल्या घरी गेले होते. जेवणाच्या निमित्ताने सारे मित्र एकत्र येणार याचा आनंद प्रत्येकाच्या चेहºयावर होता. पण हेच जेवण त्यांच्यासाठी शेवटचे जेवण ठरले.

 

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी