शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

रत्नागिरी जिल्ह्यातील ४० बालके तीव्र कुपोषित, कोणत्या तालुक्यात किती.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 18:04 IST

वेळोवेळी आढावा सुरू

रत्नागिरी : कुपोषित बालके ही राज्यातील अनेक वर्षांची मोठी समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून सातत्याने पाठपुरावा, वेगवेगळ्या योजना असे उपक्रम राबवले जातात. समाजातील जागृतीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण खूप कमी आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४० तीव्र कुपोषित बालके आहेत. त्यांना अतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी ग्रामीण बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ही जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे.जिल्ह्यात शून्य ते ६ वर्षे वयोगटातील ५१ हजार ७६० बालकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६३४ बालके मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) तर त्यातील ४० बालके तीव्र कुपोषित (सॅम) आहेत. वयानुसार कमी वजनाची ६४८ बालके आढळली आहेत.अति कुपोषित बालकांची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

वेळोवेळी आढावा सुरूजिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून रत्नागिरी जिल्हा कुपोषण मुक्त व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या बालकांचा महिला व बालकल्याण विभाग वेळोवेळी आढावा घेत आहे आणि संबंधितांना पूरक सूचनाही देण्यात येत आहेत.

तालुकानिहाय अति कुपोषित बालकेतालुका -  तीव्र कुपोषित बालकेमंडणगड - १३दापोली - ६खेड - १चिपळूण - १गुहागर - १संगमेश्वर - ३रत्नागिरी - ११लांजा - १राजापूर - ३ 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल