शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

सांबरकुंड धरण; योग्य मोबदला दिला, तरच धरणाला जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:28 IST

सोमवारी शेतकऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यामुळे धरण उभारणीला ब्रेक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

अलिबाग : एकीकडे सांबरकुंड धरण बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून धरण बांधण्यासाठी धरण उभारणीसाठी पुणे येथील महालक्ष्मी इंटरप्रायझेस कंपनीला ठेकाही दिला आहे, मात्र योग्य मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत धरणाला जमीन देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. सोमवारी शेतकऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यामुळे धरण उभारणीला ब्रेक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील महान, सांबरवाडी परिसरात सांबर कुंड धरणाला चाळीस वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली आहे. धरणामध्ये २३० खातेदारांची जमीन, घरे जाणार आहेत. २०११ ला शासनाने निवाडा केला होता. त्यानुसार शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिला जाणार होता. तो शेतकऱ्यांना मान्य नव्हता. २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत २०१३ प्रमाणे दर निश्चित करून मोबदला शेतकऱ्यांना द्या, असे आदेश दिले होते. शेतकऱ्यांना २०१३ प्रमाणे मोबदला देण्याबाबत आदेश झालेला असतानाही प्रशासनाने उच्चतम दर ऐवजी न्यूनतम दर पकडला. त्यामुळे हेक्टरी ८२ लाख २८ हजार २४० रुपये दर निश्चित केला.  गुंठ्याला २ लाख ८ हजार म्हणजे हेक्टरी २ कोटी ८ हजार देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्याची ग्वाहीसांबर कुंड धरणात बेघर होणाऱ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन हे राजेवाडी येथे केले जात आहे. मात्र हे करताना शेतकऱ्यांना विचारात घेतले जात नाही. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्याकडे व्यथा मांडली. यावर थोरवे यांनी घटनास्थळी येऊन बैठक लावून प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले आहे. 

टॅग्स :RaigadरायगडDamधरणFarmerशेतकरी