२००५ मध्ये शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'पी अँड जी शिक्षा' सुरू करण्यात आली. शिक्षण हेच त्यांचं एकमेव ध्येय होतं. ...
केंद्र सरकारचे कांदा निर्यातीचे धोरण मागील दोन वर्षांपासून सातत्याने बदलत असतानाच आखातामधून चीन व पाकिस्तानमधील कांद्याला वाढती मागणी होऊ लागली आहे. ...
Raigad News: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेला राजगड किल्ला ज्या निजामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो त्या ग्रामपंचायतीचं नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने घेतला आहे. ...
हवामानातील बदल, परराज्यातील मासेमारी बोटींची राज्याच्या सागरी हद्दीत होणारी घुसखोरी, वाढते प्रदूषण, अनियंत्रित मासेमारी त्यामुळे मत्स्य उत्पादनात सहा वर्षांपासून घट होत आहे. ...