ज्यांनी संसदेत माहिती अधिकार कायदा (आरटीआय कायदा) संमत करून घेतला त्याच प्रमुख राजकीय पक्षांनी अवघ्या १० वर्षांत सामूहिक बेमुर्वतखोरपणा करून या कायद्याला मूठमाती दिली आहे. ...
राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी लवकरच केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. ...
राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, गारपीट याचा मोठा फटका राज्यातील कृषी क्षेत्राला बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत कृषी क्षेत्रात १२.३ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. ...
जलयुक्त शिवार अभियान ही योजना कार्यान्वित केल्याची कागदपत्रे उपलब्ध असतानाही ग्रामविकास विभागाने मात्र तद्दन खोटा खुलासा पाठवत मुख्यमंत्री कार्यालयाचीदेखील दिशाभूल केली आहे. ...
केंद्र सरकारकडून वाहन विम्याच्या मदतनिधीत कपात करण्यात येणार असल्याचा आरोप करत मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन युनियन प्रस्तावित बदलांना विरोध केला आहे. ...