शहरातील अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत याचे प्रमाण तिपटीने वाढत आहे. या वर्षीच्या पहिल्या आठ महिन्यांत अपहरणाचे ...
विषयाला अनुसरून चर्चा करण्याऐवजी ती भलत्याच विषयांवर करून महासभा एकदा चालविण्याऐवजी ती पाच ते सात वेळा घेण्यास भाग पाडून केवळ जेवणावळीवर लाखोंची उधळपट्टी करण्याचा ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाट्याच्या कडता कपातीची ३५ कोटी रुपयांची थकबाकी व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहे. १५ वर्षेपाठपुराव्यानंतरही शेतकऱ्यांना अद्याप न्याय ...
केंद्र शासनाच्या ग्रामीण मंत्रालयांतर्गत मुंबईच्या बांद्रा येथे सरस हा कार्यक्रम पार पडणार आहे. तर, राज्य शासनातर्फे सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ५ सप्टेंबर ...
जिल्ह्याचे विभाजन करताना नवीन जिल्ह्याला किमान तीन हजार कोटी रुपये द्यावे लागतात. राज्य सरकारला दैनंदिन खर्च भागविण्यासाठीच महिन्याला तीन हजार कोटी रुपयांचे ...
रायगड जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी नेरळ ग्रामविकास आघाडीने यावर्षी पावसाच्या गैरहजेरीमुळे निर्माण झालेली दुष्काळी ...
‘कोणतेही व्यसन नाही, फक्त सुपारी खातो,’ असे म्हणणाऱ्यांना सुपारीमुळे कोणताही आजार होत नाही, असेच वाटते. मात्र हा मोठा गैरसमज आहे. कच्ची सुपारी खाणाऱ्यांना ...
शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. चार महिन्यांमध्ये १२ जुगार अड्ड्यांसह ५० अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करून ४७१ आरोपींना गजाआड केले आहे. ...