वाळीत प्रथा हे सामाजिक प्रदूषण आहे. यामुळे सामाजिक एकता नाहीशी होत आहे. सामाजिक स्वाथ्य बिघडवणाऱ्या या अनिष्ट प्रथेविरु ध्द सर्वांनी लोकशाही मार्गाने एल्गार पुकारला ...
येत्या पाच वर्षांत रायगड जिल्ह्याचा संपूर्ण कायापालट होणार असून येत्या पाच वर्षांत रायगड जिल्हा राज्यातील क्रमांक एकचा जिल्हा झालेला असेल आणि त्याकरिता एक लाख ...
मुंबई - गोवा महामार्गावरील रखडलेले काम हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच पाप आहे. त्यांनी केलेल्या चुका आम्हाला भोगाव्या लागत आहेत, अशा कणखर शब्दात रायगडचे पालकमंत्री ...
मुंबई - गोवा महामार्गावरील रखडलेले काम हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच पाप आहे. त्यांनी केलेल्या चुका आम्हाला भोगाव्या लागत आहेत, अशा कणखर शब्दात रायगडचे ...
सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा पत्र्याची ठाकूरवाडी येथील एका उपशिक्षकाने बनावट कागदपत्रे बनवून चक्क राज्यमंत्री गृह ग्रामीण व त्यांचे खाजगी सचिव यांच्या ...
महाड तालुक्यातील बिरवाडी मुख्य रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. बिरवाडीमधील ग. द. आंबेकर शाळा ते शंकर मंदिर ...
दादली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविके ने सरपंचाच्या बनावट सह्या करून बँकांमधील सुमारे चार लाख रुपयांची रक्कम काढून अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
गणेशोत्सव येऊन ठेपला तरी राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड प्रमाणात पडलेले खड्डे अद्याप बुजविले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून ...
गणेशोत्सवापूर्वी पेण अर्बन सहकारी को आॅपरेटिव्ह बँकेत जमा असलेल्या ४० कोटी रुपयांपैकी बँकेच्या अल्प ठेवीदारांना मंगळवारपासून पेण अर्बनच्या १८ शाखांमध्ये पैसे वाटप ...