रायगड जिल्हा परिषदेचा मुख्य लेखापाल व वित्त अधिकारी प्रवीण देवीचंद जैन यास, त्याच्या कार्यालयातच १० हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजता ...
विद्यार्थी सुदृढ होऊन देशाचे भविष्य घडवावे असे स्वप्न पाहून शालेय पोषण आहारात खिचडी, दूध, तांदूळ, अंडी, केळी आणि आता संपूर्ण कडधान्ययुक्त जेवण प्राथमिक व माध्यमिक ...
यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील भात शेती चांगली आहे. मात्र गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. ...
राज्यामध्ये १९७२ पेक्षाही दुष्काळाचे भयाण स्वरूप आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, सरकारची शेतक ऱ्यांबाबत असलेली अनास्था, तसेच गणेशोत्सव जवळ आला ...
अनेक वर्षांपासून पालीतील नागरिकांची शुध्द पाण्याची मागणी असताना आजतागायत कोणत्याही राजकर्त्यांनी ही मागणी पूर्ण न केल्याने पालीतील नागरिकांच्या नशिबी गढूळच ...
खांदा वसाहतीमधील आदिवासी वसतिगृहात ३१ आॅगस्टपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उगारले होते. पेण प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे ...