‘अच्छे दिन’ आणण्याच्या प्रयत्नांतील सरकारच्या राज्यात बीएसएनएलची ब्रॉडबॅन्ड इंटरनेट सेवा आणि लॅन्डलाईन फोन सेवाच पूर्णपणे ठप्प झाल्यावर हे ‘अच्छे दिन’ कसे यायचे असाच ...
कळंबोली शहरातील एलआयजी, केएल १ या भागात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गंभीर समस्या उद्भवत आहे, मात्र या भागात पाणीटंचाईपेक्षा पाण्याचा गैरवापर अधिक असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे. ...
येथील कोकवनजवळील गोठणवाडी येथे शिकारीला लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला होता. या मृत बिबट्याच्या पायाचे पंजे छाटून तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या ...
सागरी महामार्गाच्या रायगड जिल्ह्यातील १९५ किमी रस्त्यापैकी १७९ किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित १६ किमी रस्ता आणि आवश्यक चार पुलांचे बांधकाम याकरिता ...
पेण अर्बन घोटाळ्यातील महाभागाची शंभरी भरण्यास थोडा अवधी आहे. मात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवी हक्काने मिळतील. यासाठी केंद्र व राज्यस्तरावर प्रयत्न सुरू असून ...
सुरक्षारक्षक म्हटले की नको ती राखणदारी, असे बोलले जाते, त्यामुळे कुणीही याकडे फारसे वळत नाही. मात्र रायगड सुरक्षा रक्षक मंडळाने दिलेल्या योगदानामुळे या क्षेत्राकडे करिअर ...