ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक आणि कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी १८ ते २० डिसेंबर असे तीन दिवस बंद आंदोलन पुकारण्यात आले. ...
रायगड जिल्ह्याची एकेकाळी भाताचे कोठार अशी ओळख होती. शेतीला जोड म्हणून दूधदुभती जनावरे पाळली जायची. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात औद्योगिकरण वाढले आहे. ...