शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तलवार घेऊन निघणाऱ्या मराठ्यांनी शांततेत 52 मोर्चे काढले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 10:37 PM

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या नवव्या राज्यस्तरीय अधिवेशनाला हार्दीक पटेल यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र

रायगड - महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा बांधण्यात येत आहे. जवळपास 23 हजार कोटींचा हा पुतळा आहे. मात्र, शिवाजी महाराजांनी कधीही माझा पुतळा बांधा, असे म्हटले नाही. केवळ माझी प्रजा आनंदी राहिली पाहिजे, असा महाराजांचा आग्रह होता. पण, हे सरकार पुतळ्यांच राजकारण करून सर्वांना मूर्ख बनवित आहे. तलवार घेऊन निघणाऱ्या मराठ्यांनी 52 मोर्चे काढले, पण शेवटी काय मिळालं ? असा प्रश्नही हार्दिक यांनी उपस्थित केला आहे.  

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या नवव्या राज्यस्तरीय अधिवेशनाला हार्दीक पटेल यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. यावेळी, हार्दीक पटेल यांनी राज्य सरकार आणि भाजपला टार्गेट करताना महाराष्ट्रातील पुतळ्याचा मुद्दा उचलून धरला आहे. गुजरातमध्येही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे भूमीपूजन 2007 मध्ये झाले होते. मात्र, पुतळा उभारण्यासाठी तब्बल 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत वाट पाहावी लागली, यासाठी म्हणजेच 10 वर्षांचा कालावधी लागला. पुतळ्यावरुन लोकांना मूर्ख बनविण्याचं काम तेथील सरकारने केलं आहे. आता, महाराष्ट्रातही तेच सुरू आहे. शिवाजी महाराजांनी कधीही माझा पुतळा बांधा, असे म्हटले नाही. केवळ माझी प्रजा आनंदी राहिली पाहिजे, असा महाराजांचा आग्रह होता. मात्र, आज राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली. नाशिकपासून मुंबईपर्यंत 180 किमीपर्यंत शेतकरी चालत आले. पण, सरकार सोईस्करपणे हे सर्व विसरून जाते. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी हे देशासमोरील सर्वात मोठे प्रश्न असल्याचे हार्दीक पटेल यांनी म्हटले. तलवार घेऊन निघणाऱ्या शूर वीर मराठ्यांनी 52 मोर्चे काढले, पण मिळालं काय ? असा प्रश्न हार्दिक यांनी विचारला आहे. सरकारकडून केवळ पुतळ्यांचं राजकारण करुन जनतेची दिशाभूल होत असल्याचा आरोपही हार्दिक यांनी केला.  

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलMaratha Reservationमराठा आरक्षणShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज