शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

15 टक्के रुग्ण 18 वर्षांखालील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 11:59 PM

रायगडमधील स्थिती; वारंवार लसीकरण बंद ठेवावे लागत असल्याने नाराजी 

- निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात १५ टक्के रुग्ण १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे असून त्यांना वेळेत लस मिळणार की नाही याविषयी साशंकता आहे. तर ३५ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी असून त्यांना लसीकरणासाठी १ मेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे, परंतु तुटवड्यामुळे वारंवार लसीकरण बंद ठेवावे लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत ९३ हजार ४० नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वांना लस उपलब्ध करून देण्याची मागणी होऊ लागली आहे. सद्य:स्थितीमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.मंगळवारपर्यंत १ लाख ९५ हजार ८८३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या पाहता लसीकरणाची गती हीच राहिली तर सर्वांना लस मिळण्यासाठी जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. यामुळे सर्वांना गतीने लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

कोरोनाची सर्वाधिक लागण तरुणांना होत आहे. परंतु त्यांना अद्याप लस दिली जात नाही. एकूण रुग्णांपैकी १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेले १५ टक्के रुग्ण आहेत. पण, या वयोगटातील नागरिकांना लस मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.शहरातील तब्बल ३५ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. या वयोगटातील नागरिकांना १ मेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील ५० टक्के रुग्ण असून त्यांच्यासाठी लसीकरण सुरू आहे. परंतु त्या सर्वांनाही वेळेत लस मिळत नाही. पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्यामुळे वारंवार लसीकरण थांबवावे लागत आहे. नियमित व सर्व वयोगटातील नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

रायगड जिल्ह्यात सर्वाधिक १७ ते ५८ वर्षांमधील तब्बल ७० हजार रुग्ण जिल्ह्यात सर्वाधिक १७ ते ५८ वर्षांमधील रुग्ण आहेत. आतापर्यंत या वयोगटातील तब्बल सत्तर हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या वयोगटातील नागरिक नोकरी, व्यवसायासाठी नेहमी बाहेर असतात. यामुळे त्यांना कोरोनाची लागण होत आहे. सरकारने १८ वर्षांवरील नागरिकांना १ मेपासून लस देण्याचे जाहीर केले आहे. परंतु सद्य:स्थितीमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना लस पुरवितानाच दमछाक होत असून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी पुरेसी लस मिळणार का, याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.१८ वर्षांखालील ५ हजार रुग्णरायगड जिल्ह्यामध्ये लहान मुलांमध्येही कोरोनाची लागण वाढत आहे. आतापर्यंत १८ वर्षांच्या आतमधील तब्बल पाच हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्याचा रेषो पाहता मुलांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही जास्त असले तरी या वयात गंभीर आजार झाल्यामुळे त्याचा परिणाम भविष्यातही त्यांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे लहान मुलांनाही लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

लहान मुलांची काळजी अधिक घ्यावी लागणारnरायगड जिल्ह्यातील १८ वर्षांवरील मुलांना लस देण्यासाठीची कार्यवाही १ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.nमुलांना काम नसेल तर घराबाहेर जाण्यास मंजुरी देऊ नये. त्यांचा आहार व व्यायामावर लक्ष द्यावे. गर्दीच्या ठिकाणी मुले जाणार नाहीत याचीही काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या