शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उच्च व तंत्र शिक्षणामध्ये शेती शिक्षणाच्या समावेशासाठी प्रयत्न करणार; उदय सामंत यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:27 IST

बारामतीतील शेतीचे तंत्रज्ञान पाहिल्यानंतर मला सुद्धा शेतकरी व्हावे असे वाटत आहे

बारामती : बारामतीतील शेतीचे तंत्रज्ञान पाहिल्यानंतर मला सुद्धा शेतकरी व्हावे असे वाटत आहे. कोकण विभागासाठी येथील माशांची शेती तसेच बांबू उत्पादनापासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू उपयोगाच्या आहेत. अ‍ॅग्रीकल्चरलमधील तांत्रिक गोष्टी माझ्या विभागाकडे बसतील का? शेती शिक्षणाबाबत उच्चतंत्रशिक्षणामध्ये काही तरतुदी करता येतील का? याबाबत आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. बारामती येथे सुरू असलेल्या कृषी सप्ताहास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. 

सामंत म्हणाले, १२ वी आणि सिईटी बाबत आम्ही एक समिती नेमली होती. यासमितीचा अहवाल आला आहे. यामध्ये १२ वीचे मार्क आणि सिईटीचे मार्क ५० - ५० टक्के करता येतील का यावर सध्या चर्चा सुरू आहे. लवकच याबाबत निर्णय होईल. त्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांवर असलेला सिईटीचा ताण कमी करता येऊ शकेल. कोरोनाच्या संकटतून आपण बाहेर पडत आहोत. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १२ वीच्या परीक्षांबाबत आपली भूमिका  स्पष्ट केली होती. दहावी-बारावी हे करिअर घडवण्याचे वय आहे. या वयात कोणत्या भाऊचं ऐकू नका आपल्या पालकांचे व शिक्षकांचेच ऐका, असा सल्ला  उदय सामंत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना दिला. कोणाच्या तरी आवाहनाला बळी पडून विद्यार्थ्यांनी स्वत:च्या करिअर परिणाम करू नये. वेगवेगळी नावे विकास पाटक सारख्या व्यक्तीला जोडून उगीचच काही मंडळी त्यांचे महत्त्व वाढवतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतFarmerशेतकरीEducationशिक्षणBaramatiबारामती