शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

डिंभे धरणातून पाणी सोडणार; आता शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:17 IST

जिल्हा परिषद गटातील बूथ कमिटी बैठकीत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन धरणातून पाणी सोडण्याची मागणी

मंचर : शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार हुतात्मा बाबू गेनू सागरातून (डिंभे धरण) घोडनदी, उजवा कालवा, घोडशाखा कालवा आदींना वेळेवर पाणी सोडू असे आश्वासन माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे जिल्हा परिषद गटातील बूथ कमिटी बैठकीत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली. बैठकीला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे,शिवाजीराव लोंढे, सुनील बाणखेले, रविंद्र करंजखेले, महादू भोर, अंकित जाधव, निलेश थोरात, बाजीराव बारवे, उपसरपंच गोकुळ भालेराव, कमलेश वर्पे, प्रल्हाद कानडे, राहुल भालेराव, राजेंद्र भालेराव, ज्ञानेश्वर कानडे उपस्थित होते.विहिरींच्या पाणी पातळीत तसेच घोडनदीवर असलेल्या बंधाऱ्याची पाणी पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालली असून पाण्याअभावी पिके सुकू लागण्याचा धोका आहे. तसेच पिण्याच्या पाणी पुरवठा योजनावरही परिणाम होईल. त्यामुळे धरणातून वेळेवर कालव्याला आणि घोडनदीत पाणी सोडावे अशी मागणी बारकू बेनके, विजय चासकर यांच्यासह वळती, नागापूर, जाधववाडी, थोरांदळे, लौकी, अवसरी खुर्द, शेवाळवाडी, अवसरी बुद्रुक आदी गावातील शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater shortageपाणीकपातAjit Pawarअजित पवारMuncipal Corporationनगर पालिका