शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

डिंभे धरणातून पाणी सोडणार; आता शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:17 IST

जिल्हा परिषद गटातील बूथ कमिटी बैठकीत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन धरणातून पाणी सोडण्याची मागणी

मंचर : शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार हुतात्मा बाबू गेनू सागरातून (डिंभे धरण) घोडनदी, उजवा कालवा, घोडशाखा कालवा आदींना वेळेवर पाणी सोडू असे आश्वासन माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे जिल्हा परिषद गटातील बूथ कमिटी बैठकीत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली. बैठकीला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे,शिवाजीराव लोंढे, सुनील बाणखेले, रविंद्र करंजखेले, महादू भोर, अंकित जाधव, निलेश थोरात, बाजीराव बारवे, उपसरपंच गोकुळ भालेराव, कमलेश वर्पे, प्रल्हाद कानडे, राहुल भालेराव, राजेंद्र भालेराव, ज्ञानेश्वर कानडे उपस्थित होते.विहिरींच्या पाणी पातळीत तसेच घोडनदीवर असलेल्या बंधाऱ्याची पाणी पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालली असून पाण्याअभावी पिके सुकू लागण्याचा धोका आहे. तसेच पिण्याच्या पाणी पुरवठा योजनावरही परिणाम होईल. त्यामुळे धरणातून वेळेवर कालव्याला आणि घोडनदीत पाणी सोडावे अशी मागणी बारकू बेनके, विजय चासकर यांच्यासह वळती, नागापूर, जाधववाडी, थोरांदळे, लौकी, अवसरी खुर्द, शेवाळवाडी, अवसरी बुद्रुक आदी गावातील शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater shortageपाणीकपातAjit Pawarअजित पवारMuncipal Corporationनगर पालिका