शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

सोलापूरची तहान भागणार,  उजनी धरणातून विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 21:24 IST

टाकळी बंधाऱ्यात काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी व पंढरपूरच्या वारीसाठी पाणी सोडण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर ऐन उन्हाळ्यात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याने सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देइंदापूर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांना मिळणार ५ टीएमसी पाणी  उजनी धरणाच्या १२ दरवाजांतून शनिवारपासून विसर्ग सुरू 

इंदापूर : उजनी धरणातून शनिवारपासून  सोलापूरसह नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी धरणाच्या १२ दरवाजांतून १५ हजार क्युसेक्स क्षमतेने भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. धरणात सध्या ६१.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून जवळपास ५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याचे उजनी धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले. सुरुवातीला  रात्री ९ वाजता अडीच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. उजनी धरणालगतच्या बाभुळगाव, गलांडवाडी नं. २, भाटनिमगाव, अवसरी, सुरवड, बेडशिंगे, भांडगाव, वडापुरी या इंदापूर तालुक्यातील, तर सोलापूर जिल्ह्यातील रांझणी, रुई, आलेगाव या सोलापूर जिल्ह्यातील गावांमधील शेतकºयांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. 

     सोलापूरला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा सध्या कोरडा पडला होता. टाकळी बंधाऱ्यात काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी व पंढरपूरच्या वारीसाठी पाणी सोडण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर ऐन उन्हाळ्यात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याने सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. सोलापूरच्या औज बंधाºयात पाणी पोहोचण्यास अजून किमान दहा ते बारा दिवस लागणार आहेत. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीIndapurइंदापूर