शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पाऊस गायब अन् धरणातील पाणीसाठ्यातही घट! पुणेकरांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा

By राजू हिंगे | Updated: September 5, 2023 20:16 IST

सप्टेंबर महिन्यात पाऊस समाधानकारक न पडल्यास पुणेकरांना पुन्हा पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावा लागण्याची शक्यता

पुणे: खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या क्षेत्रात पाऊस गायब झाला आहे. त्यात शहराला पिण्यासाठी आणि कालव्यांतून शेतीला पाणी सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी कमी होत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारी पानशेत आणि वरसगाव ही धरणे १०० टक्के भरली आहेत. खडकवासला धरणात ०.९८ टीएमसी म्हणजे ४९.४२ टक्के, टेमघरमध्ये २.९७ टीएमसी म्हणजे ८०.०३ टक्के पाणीसाठा आहे. चारही धरणांमध्ये २७.३७ टीएमसी म्हणजे ९३.८८ टक्के धरण भरलेले आहे.

वरसगाव धरणातून दोन सप्टेंबरपासून वीजनिर्मितीसाठी ६०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. पानशेत धरणातून वीजनिर्मितीसाठी तीन सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता ६०० क्युसेकचा विसर्ग सोडला आहे. दोन्ही धरणातून सोडलेला एकूण विसर्ग १२०० क्युसेक पाणी हे थेट खडकवासला धरणात जमा होत आहे.

सध्या धरणातून शेतीसाठी १००५ क्युसेकने पुरवठा सुरू आहे. खरिपासाठी कालवा १५ ऑक्टोबरपर्यंत सुरूरु राहील. सप्टेंबर महिन्यात पाऊस समाधानकारक न पडल्यास धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेऊन पुणेकरांना पुन्हा पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावा लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसDamधरणWaterपाणीSocialसामाजिक