शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

पाऊस गायब अन् धरणातील पाणीसाठ्यातही घट! पुणेकरांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा

By राजू हिंगे | Updated: September 5, 2023 20:16 IST

सप्टेंबर महिन्यात पाऊस समाधानकारक न पडल्यास पुणेकरांना पुन्हा पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावा लागण्याची शक्यता

पुणे: खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या क्षेत्रात पाऊस गायब झाला आहे. त्यात शहराला पिण्यासाठी आणि कालव्यांतून शेतीला पाणी सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी कमी होत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारी पानशेत आणि वरसगाव ही धरणे १०० टक्के भरली आहेत. खडकवासला धरणात ०.९८ टीएमसी म्हणजे ४९.४२ टक्के, टेमघरमध्ये २.९७ टीएमसी म्हणजे ८०.०३ टक्के पाणीसाठा आहे. चारही धरणांमध्ये २७.३७ टीएमसी म्हणजे ९३.८८ टक्के धरण भरलेले आहे.

वरसगाव धरणातून दोन सप्टेंबरपासून वीजनिर्मितीसाठी ६०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. पानशेत धरणातून वीजनिर्मितीसाठी तीन सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता ६०० क्युसेकचा विसर्ग सोडला आहे. दोन्ही धरणातून सोडलेला एकूण विसर्ग १२०० क्युसेक पाणी हे थेट खडकवासला धरणात जमा होत आहे.

सध्या धरणातून शेतीसाठी १००५ क्युसेकने पुरवठा सुरू आहे. खरिपासाठी कालवा १५ ऑक्टोबरपर्यंत सुरूरु राहील. सप्टेंबर महिन्यात पाऊस समाधानकारक न पडल्यास धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेऊन पुणेकरांना पुन्हा पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावा लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसDamधरणWaterपाणीSocialसामाजिक