शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

इंदापूर येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 20:11 IST

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी सतीश खाडे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील खंडोबाची वाडी येथील शेतकरी सतीश बाळासाहेब खाडे ( वय ४५ ) हे झालेल्या कर्जाला कंटाळून बुधवारी ( दि.३)  रात्रीच्या सुमारास लाखेवाडी येथील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोडणी गावातील शेतकरी सतीश बाळासाहेब खाडे यांच्यावरती कर्जाचा मोठ्या प्रमाणात बोजा झाल्याने ते कर्जबाजारी झाले होते. कर्ज फिटत नसल्याने ते कर्जाला कंटाळून गेले होते.. त्यामुळे  सतीश खाडे याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी बाळासो सोपान खाडे (वय ६५ ) यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला गुरुवारी ( दि. ४ ) रोजी सकाळी फिर्याद दिली आहे.बुधवारी रात्री ९ वाजत सतीश याने त्याच्या कुटुंबियांसोबत जेवण केले. त्यानंतर नेहमीप्रमाणे सतीश लाखेवाडी गावाच्या हद्दीतील शेतीतल्या गोठ्यावर पत्र्याच्या घरात झोपण्यासाठी गेला. रात्रीच्या सुमारास त्याने या पत्र्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या झाल्याचे पहाटेच्या सुमारास वडिलांनी पाहिले.कर्जबाजारीपणाला कंटाळून सतीश खाडे  यांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. मयताच्या खिशात अथवा आसपास कोणत्याही प्रकारची चिट्ठी अथवा काहीही सापडून आलेले नाही. अशी माहिती इंदापूर पोलिसांनी दिली. तपास पोलीस हवालदार एन.पी पिंगळे व अंकुशराव खोमणे करत आहेत.

दुकानदार व व्यापा?्यांनी पाळला दुखवटा ...

सतीश खाडे यांनी कर्जबाजारीपणामुळे गळफास घेतले असल्याची बातमी शहाजीनगर परिसरात वा?्यासारखी पसरली. त्यामुळे निरा - भिमा सहकारी साखर कारखाना परिसरातील व्यापा?्यांनी, दुकानदारांनी अंत्यविधी होईपर्यंत सगळे व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळला.

____________________________________________ 

टॅग्स :IndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूfarmer suicideशेतकरी आत्महत्या