शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

...तर त्यांना सौ खून माफ, पण बाहेर राहिले तर भ्रष्ट्राचारी, हा न्याय की अन्याय? सुप्रिया सुळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 20:07 IST

महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेले. त्याच्याबद्दल ते एकही शब्द बोलले नाहीत

इंदापूर : ज्या महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करता, त्याच सरकारमधील एक घटक घेऊन राज्यातील सरकार बनवता आहात. ते तुमच्या बरोबर गेले तर भ्रष्टाचारी नाहीत. त्यांना सौ खून माफ, पण बाहेर राहिले तर भ्रष्टाचारी, हा न्याय की अन्याय हे मला सांगा, असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना आज (दि.१८) केला.

सुळे म्हणाल्या की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा काल महाराष्ट्रात आले होते. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेले. त्याच्याबद्दल ते एकही शब्द बोलले नाहीत. मात्र, महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचार केला, असे ते म्हणाले. त्यांच्याबरोबर गेले की सौ खून माफ व खोक्याबद्दल मात्र विचारू नका, असे वातावरण तयार केले जाते. बैलगाडा शर्यतीला पुन्हा परवानगी दिल्याबद्दल सुळे यांनी या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी अमोल कोल्हे व इतरांनी न्यायालयात धाव घेतली होती. बैलगाडा शर्यत व कुस्ती या दोन्ही बाबी आपल्या मातीशी जोडल्या गेल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान जे पी नड्डा पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत  ७० वर्षात काँग्रेसने केले नाही ते ९ वर्षात मोदी सरकारने केले असे ते म्हणाले. तसेच राज्य सरकारच्या कामाचेही मोदी यांनी कौतूक केले. मविआ सरकारच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याची टीका त्यांनी केली. त्याला सुळे यांनी उत्तर दिले आहे. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसJ P Naddaजगत प्रकाश नड्डा