शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

...तर त्यांना सौ खून माफ, पण बाहेर राहिले तर भ्रष्ट्राचारी, हा न्याय की अन्याय? सुप्रिया सुळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 20:07 IST

महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेले. त्याच्याबद्दल ते एकही शब्द बोलले नाहीत

इंदापूर : ज्या महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करता, त्याच सरकारमधील एक घटक घेऊन राज्यातील सरकार बनवता आहात. ते तुमच्या बरोबर गेले तर भ्रष्टाचारी नाहीत. त्यांना सौ खून माफ, पण बाहेर राहिले तर भ्रष्टाचारी, हा न्याय की अन्याय हे मला सांगा, असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना आज (दि.१८) केला.

सुळे म्हणाल्या की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा काल महाराष्ट्रात आले होते. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेले. त्याच्याबद्दल ते एकही शब्द बोलले नाहीत. मात्र, महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचार केला, असे ते म्हणाले. त्यांच्याबरोबर गेले की सौ खून माफ व खोक्याबद्दल मात्र विचारू नका, असे वातावरण तयार केले जाते. बैलगाडा शर्यतीला पुन्हा परवानगी दिल्याबद्दल सुळे यांनी या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी अमोल कोल्हे व इतरांनी न्यायालयात धाव घेतली होती. बैलगाडा शर्यत व कुस्ती या दोन्ही बाबी आपल्या मातीशी जोडल्या गेल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान जे पी नड्डा पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत  ७० वर्षात काँग्रेसने केले नाही ते ९ वर्षात मोदी सरकारने केले असे ते म्हणाले. तसेच राज्य सरकारच्या कामाचेही मोदी यांनी कौतूक केले. मविआ सरकारच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याची टीका त्यांनी केली. त्याला सुळे यांनी उत्तर दिले आहे. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसJ P Naddaजगत प्रकाश नड्डा