शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरण पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट; शेतकऱ्यांना पाणी जपून वापरावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 14:03 IST

उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी शेतीसाठी वापरण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार

भिगवण : पुणे, सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी वरदान असलेल्या यशवंत सागर जलाशय (उजनी धरण) ची पाणी पातळी शुक्रवारी (दि,१८) सकाळी उपयुक्त साठ्यातून मृत साठ्यात गेली. गतवर्षीच्या तुलनेत दोन महिने उशिरा मृत साठ्यात गेला. यामुळे उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी वर्गासह पाणी योजनांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

सोलारपूर जिल्हयातील शेतीसाठी उन्हाळी आवर्तन तसेच शहरासाठी भीमा नदीतून कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार सलग सोडण्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने घट झाली. यामुळे उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी शेतीसाठी वापरण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. दिवसेंदिवस विद्युत पंप पाण्यासोबत पुढे सरकावे लागत आहेत.

धरणातील पाणी पातळी मृत साठ्यात गेल्याने सीना माढा उपसा सिंचन योजना बंद झाली आहे. पुढील दोन दिवसांत दहिगाव उपसा सिंचन योजना देखील बंद होईल. कालवा सल्लागार समितीमध्ये ठरल्याप्रमाणे १५ मे पर्यंत उजनीच्या कालव्यातून शेतीसाठी पाणी चालू राहणार आहे.  

उजनी धरण पाणीसाठा शुक्रवारी (दि,१८) सकाळी ८ वा

एकूण पाणीसाठा : १८०४. ७९%उपयुक्त पाणीसाठा : १. ९८%आजचा उपयुक्त साठा : ०. १३%

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीRainपाऊसSolapurसोलापूरTemperatureतापमान