शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

कांद्याच्या पिकात सोडल्या शेळ्या-मेंढ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 1:55 AM

नजीक पिंगोरी, आडाचीवाडी, बापसाई वस्ती, वरचामळा, पातरमळा, सुक्कलवाडी, पिसुर्टी, दौडज येथे मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी आहेत.

वाल्हे : नजीक पिंगोरी, आडाचीवाडी, बापसाई वस्ती, वरचामळा, पातरमळा, सुक्कलवाडी, पिसुर्टी, दौडज येथे मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी असून गेले सहा महिने झाले कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजारभाव नसल्यामुळे बापसाईवस्तीवरील शेतकरी दत्तात्रेय रावबा पवार व वरचामळा येथील हनुमंत बाबूराव भुजबळ यांनी आपल्या गरवी जातीच्या साधारण अनुक्रमे दहा व बारा पांड कांद्याच्या शेतात शेळ्या-बकºया सोडल्या आहेत.सध्या कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाही, त्यात राज्य शासनाचे तुटपुंजे अनुदान जाहीर केले आहे. कांदा अनुदानासाठी प्रतिक्विंटल २०० रुपये मिळणार आहे ते अपुरे आहे.>एकरी पंचेचाळीस हजार खर्चकांदा लागवडीसाठी वावर तयार करणे, रोप तयार करणे, लागवड, दोनदा खुरपणी, औषध फवारणी, खत, काढणी, भरणी, पिशवीचा खर्च, वाहतूक खर्च, मार्केटचा खर्च हा सर्व खर्च पाहिला तर साधारण एकरी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च लागतो, असे शेतकरी सदाशिव हरिभाऊ भुजबळ यांनी सांगितले.त्यामुळे सध्या मिळणारा दर आणि उत्पादन खर्च याचा अजिबात मेळ बसत नाही आणि सरकारचे मिळणारे अनुदान हे बिलकूल परवडणारे नसल्यामुळे शेतकºयांच्यावर आपला कांदा शेळ्या-मेंढ्यांना चारायला द्यायची वेळ आली आहे.