शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सह्याद्री रेल्वे नावाने स्वतंत्र झोन व्हावा, रेल्वे यात्री संघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 1:00 AM

मुंबईतील एकूणच रहदारी पाहता आणि प्रवासी संख्या प्रचंड असल्याने योग्य तो न्याय निधीरूपाने मुंबई रेल्वे विभागाला मिळत नाही.

पुणे - मुंबईतील एकूणच रहदारी पाहता आणि प्रवासी संख्या प्रचंड असल्याने योग्य तो न्याय निधीरूपाने मुंबई रेल्वे विभागाला मिळत नाही. त्यामुळे तेथील अनेक प्रकल्प अर्धवट आहेत. मुंबईकरिता वेगळा तसेच उर्वरित राज्यासाठी सह्याद्री रेल्वे (एसएचआर) नावाने स्वतंत्र झोन करण्यात यावा, अशी मागणी रेल यात्री संघाच्या वतीने करण्यात आली. संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी ही माहिती दिली.नांदेड, पुणे, सोलापूर, नागपूर, भुसावळ आणि कोकण विभाग एसएचआरमध्ये समाविष्ट केल्यास रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील असे संघाने म्हटले आहे. अद्यापदेखील इंग्रजांच्या कार्यपद्धतीनुसारच रेल्वेचे कामकाज सुरू असून त्यात कालानुरूप बदल करणे गरजेचे आहे. या धर्तीवर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्यालय पुण्यात स्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. राज्यातील अनेक नवीन रेल्वे मार्गांना मंजुरी मिळाली असून, त्यांच्या सर्वेक्षणाचे काम संथगतीने सुरु आहे. अनेक मार्गावरील भूसंपादन होणे बाकी आहे. आर्थिक तरतूद असूनदेखील लातूर रोड, अहमदपूर, लोहा, नांदेड रेल्वे मार्गाचे काम संथ गतीने सुरु आहे. तसेच उदगीर बोधन, लातूर, गुलबर्गा, सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, जळगाव, जालना आदी मार्गांचे कामे देखील बंद स्थितीत आहे. याशिवाय अनेक लुपलाईन मंजूर असतानादेखील त्यांचे काम होत नाही. याविषयी चौकशीची मागणीदेखील संघाने केली आहे.पुणे-नाशिक मार्ग, पुणे-लोणावळा तिसरी व चौथी मार्गिका, पुणे-नाशिक व पुणे-दौंड मार्गावर लोकल सेवा, पुणे-नगरमार्गाचे विस्तारीकरण आणि अहमदनगर-पुणे इंटरसिटीची जोरदार मागणी असून दौंड ते अहमदनगर कॉर्ड लाईनचे कामे रेंगाळली आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी देखील लोकलची सेवा सुरू नाही.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेPuneपुणे