शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

सांगली, मिरज येथील रेल्वे स्टेशनचे प्रश्न सोडवणार, रावसाहेब दानवेंचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 11:02 AM

पुणे : राज्य सरकारशी सल्लामसलत करून सांगली, मिरज येथील रेल्वे स्टेशनचे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन रेल्वे , कोळसा ...

पुणे : राज्य सरकारशी सल्लामसलत करून सांगली, मिरज येथील रेल्वे स्टेशनचे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले. रविवारी पुणे स्टेशनला भेट दिल्यानंतर आणि सर्किट हाऊस येथे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, रेल्वे विभागाच्या डीआरएम इंदू दुबे यांच्यासाेबत बैठक घेतल्यानंतर ते बाेलत हाेते.

या प्रसंगी डॉ. खाडे यांनी सांगली जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर आणि हुबळी विभागातील विजयनगर स्टेशन प्रांगणातील जनतेच्या सोयी-सुविधांबाबत, सोलापूर विभाग आणि दक्षिण पश्चिम विभागातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीला अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह, मुख्य अभियंता (बांधकाम) सुरेश पाखरे, वरिष्ठ विभागीय अभियंता विजय कुमार राय आदी उपस्थित होते.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेrailwayरेल्वेmiraj-acमिरजkolhapurकोल्हापूर