शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

जिल्हा प्रशासनातर्फे चा-यासाठी राज्य शासनाकडे १०० कोटींचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 17:56 IST

दुष्काळात केवळ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून चालणार नाही तर जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात जनावरांसाठी लागणारा चारा सर्व साधारणपणे जानेवारी महिन्यापर्यंत मारे अडीच मेट्रिक टन अतिरिक्त चा-याचे जिल्हा व शासनाच्या विविध योजनांमधून नियोजनकोरड्या पडलेल्या जलाशयाच्या जमिनीत चारा पिके घेण्याचे आदेश

पुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जनावरांच्या चा-याचे नियोजन करण्यात आले असून चा-यासाठी राज्य शासनाला १०० कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जानेवारीपासून जूनपर्यंत अडीच मेट्रिक टन चारा उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पुणे जिल्ह्यातील अनेक भागात जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही.त्यामुळे दुष्काळात केवळ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून चालणार नाही तर जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चारा नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यात संबंधित अधिका-यांना चारा उपलब्धतेबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच पाणी नसलेल्या जलाशयाच्या किती एकर जमिनीमध्ये चारा पिके घेता येतील.याबाबतची माहिती येत्या सात दिवसात सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.  नवल किशोर राम म्हणाले, जिल्ह्यात जनावरांसाठी लागणारा चारा सर्व साधारणपणे जानेवारी महिन्यापर्यंत पुरतो. जानेवारी महिन्यानंतरच्या चा-यासाठी शंभर कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. प्रशासनातर्फे जानेवारी महिन्यापासून जूनपर्यंतच्या चा-याचे नियोजन काण्यात आले असून सुमारे अडीच मेट्रिक टन अतिरिक्त चा-याचे जिल्हा व शासनाच्या विविध योजनांमधून नियोजन केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश जलाशयातील पाणी संपले आहे.त्यामुळे कोरड्या पडलेल्या जलाशयाच्या जमिनीत चारा पिके घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दुष्काळी परिस्थितीत गाळपेरा किंवा इतर भागात केवळ चारा पिके घेतेली जाणार असून शेतक-यांंना आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यासंदर्भात संबंधित अधिका-यांची बैठक घेण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीNavalkishor Ramनवलकिशोर रामState Governmentराज्य सरकारdroughtदुष्काळ