शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

उजणी पाणी प्रश्नासाठी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिपल्स रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 18:46 IST

उजणी तरटगाव गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू

ठळक मुद्देशासनाने इंदापूर तालुक्यातील २२ गावच्या पाणी प्रश्नांवर तोडगा काढून शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी

बाभुळगाव: इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी पाच टीएमसी पाणी मंजुरीचा आदेश शासनाने रद्द केला आहे. याप्रकरणी पुनर्विचार होऊन शासनाने रद्द केलेला आदेश पूर्ववत करून इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा पाणी प्रश्न तात्काळ निकालात काढण्यात यावा. अशा काही मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिंम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी उजणी धरण तरटगाव गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य झाल्याशिवाय शेतकरी मागे हटणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

इंदापूर तालुक्यातील २२ गावच्या पाच टीएमसी पाणी रद्द आदेशाचा पुनर्विचार व्हावा. आणि उजणीतून मराठवाड्याला २१ टीएमसी देण्यात येणारे पाणी तात्काळ बंद करण्यात यावे.  नदी, कॅनाल याद्वारे सोलापूरसाठी बेकायदेशीर सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात यावे. सोलापूर जिल्ह्यात धरण ग्रस्तांच्या गावगुंडानी बळकावलेल्या जमिनी त्यांना परत करण्यात याव्यात. अशा विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू होते.

यावेळी  बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक अनिल खोत यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी जाहीर पांठीबा देत असल्याचे पत्र आंदोलकांना दिले. यावेळी संजय सोनवणे म्हणाले की, शासनाने पाणी वाटपाबाबत इंदापूर तालुक्यावर अन्याय केला असून मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परीस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. त्यामुळे शासनाने इंदापूर तालुक्यातील २२ गावच्या पाणी प्रश्नांवर तोडगा काढून शेतकर्‍यांना न्याय द्यावा. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरSolapurसोलापूरDamधरणGovernmentसरकार