मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील विधवा महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पतीचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करीत असल्याचे महिलेने चिठीत नमूद केलेले आहे. हा प्रकार सोमवारी (दि. ११) रोजी दुपारी उघडक ...
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील ११ व्या मैल परिसरात बिबट्याने पशुवैद्यकीय डॉक्टरवर झडप घातली; परंतु गाडीच्या नायट्रोजन कंटेनरचे झाकण निघून धूर निघाल्याने बिबट्याने धूम ठोकली. यात डॉक्टर जखमी झाले. झोपेचे सोंग घेतलेल्या वन विभागाने आता तरी जागे व्हावे ...
जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे थैमान रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वाइन फ्लू समुपदेशन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
खेड तालुक्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जानेवारी २०१७ ते आजतागायत आठ महिन्यांत जवळपास २७ दुचाकींवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. राजगुरुनगर शहरात दुचाकीचोरांची टोळी सक्रिय आहे. मात्र, अद्यापही कुणाला अटक करण्यास पोलिसांना यश आलेले नाही. ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे रोडरोमिओंच्या त्रासामुळे महाविद्यालयीत तरूणी त्रस्त झाल्या आहेत. या टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्याची मागणी विद्यार्थीनींनी केली आहे. ...
‘‘अथक प्रयत्नांनंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना स्वयंपूर्ण केला आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकºयांचे सहकार्य मिळाले तर आगामी काळात यशस्वी वाटचालीत कसलीही अडचण येणार नाही,’’ असा विश्वास माजी मंत्री कर्मयोगी सहकारीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी ...
शेतकरी व लहान व्यावसायिक प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करतात. परंतु बड्या कर्जदारांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत आल्या आहेत आणि हे देशासमोरील मोठे आव्हान आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे व्यक्त केले. ...
जेजुरी येथील रेल्वे स्थानकावर लांब अंतराच्या गाड्या थांबत नाहीत. खंडोबाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांची व शेतकºयांची गैरसोय होते. लांब अंतराच्या गाड्या थांबाव्यात व इतर मागण्यांसाठी जेजुरीतील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासना ...
जेजुरी : आदर्श सांसद ग्राम जवळार्जुन येथे अनेक विकासकामे मार्गी लागलेली आहेत, काही सुरू होत आहेत, तर काही झालेली आहेत; मात्र पावसाअभावी पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण स्वत: पुढाकार घेऊन येथील क-हा नदी आणि ओढ्यावरील बंधारे व नाले पुरंदर उपसा ...