अनेक वर्षांपासून पडलेले खड्डे दुरुस्त होऊ लागले... विकासकामे सुरू असल्याचे फोटो फेसबुकवर झळकू लागले अन् त्याला लाइक्सही मिळू लागले... या विकासकामांमागील खरे गूढ उलगडले. कारण केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री येणार होते. ...
विनोदाला दर्जा असतो, हे पुलंनी मला शिकवले. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक कलाकृतीमध्ये विनोदाचा दर्जा राखण्याचा प्रयत्न केला. विनोद दारासिंगसारखा असावा, उघडा तरी सशक्त आणि दर्जेदार असावा. विनोदी कलाकृतीला कारुण्याची झालर असेल तर ती अधिक प्रभावीपणे ...
नव्याने पुणे महानगरपालिकेमध्ये आंबेगाव खुर्द समाविष्ट झाले खरे, पण कामांचा मुहूर्त लागणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गरिबांचे चिमुकले जीव शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषद शाळेची एक वर्गखोली मोडकळीस आली आहे. ...
बिबवेवाडी : आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श पुत्र पुरस्कारासोबत आदर्श कन्या पुरस्कार सुरू करावा, ही काळाची गरज आहे, असे मत पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले. ...
नागरिकांना उत्पन्नाचे दाखले देण्यास तलाठय़ांना मनाई करण्यात आल्यानंतर त्याची पर्यायी व्यवस्थाच प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्याअभावी अनेक गरीब रुग्णांचे उपचार खोळंबले आहेत, रेशनकार्ड तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती ...
प्रतिभाशाली कवींना नवे व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘काव्यऋतू’ या लोकमत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचा पुरस्कार प्रदान सोहळा सोमवारी (दि. १३) आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार आहे. ...
आईच्या आत्महत्येनंतर सतत तीन वर्ष वडीलांकडून बलात्कारासारखे अत्याचार सहन केल्यानंतर मावशीने सांभाळ करण्यासाठी घरी नेलेल्या 16 वर्षीय मुलीला काकानेच वेश्याव्यवसायाला जुंपल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
प्रतिभाशाली कवींना नवे व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘काव्यऋतू’ या लोकमत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेमध्ये योगिता नितीन पाटील (चोपडा, जळगाव) यांनी संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या ‘बाया’ या कवितेने हा सन्मान मिळवला आ ...
मसाल्यामध्ये पाणी सांडल्याच्या कारणावरून पाच वर्षीय चिमुरडीच्या सर्वांगावर जन्मदातीनेच चटके देऊन मातृत्वाला काळिमा फासल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
भगिनी निवेदिता या परदेशी व्यक्ती असूनही भारतीय मूल्यांचा सूक्ष्मपणे अभ्यास करीत मूल्यधिष्ठित विचारसरणीशी एकरूप झाल्या; मात्र आपल्याला अजूनही ‘भारतीयत्व’ समजलेले नाही. ...