लष्कराच्या दक्षिण विभागाचे (सदर्न कमांड) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी दीर्घ काळापासून नाते आहे. आमचे अधिकारी आणि जवानांची बौद्धिक बाजू समृद्ध करण्यास विद्यापीठाची खूप मोठी मदत झाली. ...
निवडणुकीपूर्वी भाजपाकडून अनेक आश्वासनांची खैरात करण्यात आली होती. मात्र केंद्रातील व राज्यातील सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी, तरुण, नोकरदार, व्यावसायिक अशी सगळीच मंडळी अडचणीत आली आहेत. ...
पूर्ण रिंग रोड करण्यासाठी १० हजार कोटी रुपये आवश्यक आहेत. रिंग रोडलगत ५०० - ५०० मीटरमध्ये टाऊनशिप होणार आहे. त्यामध्ये रिंग रोड बाधित शेतकरी हा भागीदार असेल. ...
जनता वसाहतीमध्ये शौचालयांची बिकट अवस्था आहे. अस्वच्छ परिसर, पाण्याची टंचाई, विस्कळीत ड्रेनेज व्यवस्था त्यामुळे रस्त्यावर वाहणारी घाण असे समस्येचे थैमान या परिसरात असून ...
आर्थिक विकास साधायचा असेल, तर देशाच्या सीमांवर शांतता असणे गरजेचे असते. यासाठी सैन्यदल महत्त्वाची भूमिका बजावत असतात. संपूर्ण जगात भारतीय लष्कराची शिस्तबद्ध लष्कर म्हणून ओळख आहे. ...
‘‘देशात होणा-या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात होत आहे. कोणी काहीही म्हणू दे, आपले राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर आहे,’’ ...
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे पेट्रोलपंप व इतर ठिकाणची रक्कम घेऊन शिरूर येथे जात असलेल्या रेडियंट कॅश मॅनेजमेंट कंपनीच्या युवकाला २० नोव्हेंबर रोजी दोन अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या चाकूने वार करून त्याच्याकडील पंधरा लाख तीनशे रुपये ...
जुन्नर : राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार दास यांच्या सतर्कतेने रोजगारासाठी जुन्नर तालुक्यातील नगदवाडी येथे आलेल्या कुटुंबातील दोन मुलांना जुन्नर तालुका गटशिक्षणाधिकारी व सहकारी यांच्या शोधमोहिमेतून तातडीने जिल्हा परिषद शाळेत दाखल ...