पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्तीचे काम असमाधानकारक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने चेन्नई येथील व्ही. ए. टेक वाबाग या ठेकेदार कंपनीला अपात्र ठरवून १० वर्षांसाठी बंदी घातली आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) विद्यार्थी पंचिंग पास बंद करून ‘आॅल रूट’चा साडेसातशे रुपयांचा पास घेणे बंधनकारक केल्याने पासच्या माध्यमातून मिळणा-या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून नागरिकांना मार्च महिन्यापासून ई-चलन देण्यात येत आहे. प्रत्येक ई-चलनामागे नागरिकांच्या खात्यातून दंडाव्यतिरिक्त साडेतीन रुपये वजा होत ...
ग्रामीण भागातील उघड्यावरील हगणदारी बंद व्हावी. गावातील प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी शासनाने वेळोवेळी प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरु केली ...
इंग्रज राजवटीचा काळ जुलमी होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिश सरकारविरोधी प्रचार केल्याबद्दल, भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल त्यांना नऊ महिन्यांची सक्तमजुरी व १०० रुपये दंडाची शिक्षा झाली होती. ...
भाजपा शिवसेनेला खतम करण्याचा प्रयत्न करीत आहे; परंतु जो हा प्रयत्न करील, तोच संपेल. शिवसेना कधीही सत्तेतून बाहेर पडेल. सध्याची सत्ता तात्पुरती आहे, अशा सत्तेवर आम्ही थुंकतो़ भाजपा हा चार टोळक्यांचा पक्ष आहे़ ...
परखड विचार मांडत सडेतोड लेखणीमधून पत्रकारितेसह साहित्य विश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक हनुमंत मोरेश्वर उपाख्य ह. मो. मराठे यांचे सोमवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले ...
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, सोमवारी उत्तरकाशी, आग्रा, शिवपूर कल्याण, गांधीनगर, द्वारका या परिसरातून तो माघारी फिरला. येत्या ४८ तासांत तो गुजरात, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेशातून माघारी परतण्याची शक्यता आहे़ ...
वाडेश्वर रेस्ट्रॉरंटचे संस्थापक आणि भागीदार रवींद्र आठवले (वय ६६) यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ...