कायद्याप्रमाणे पंचायतीवर लादलेली सर्व कर्तव्ये तसेच पंचायत समितीने केलेले ठराव यांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्षात जबाबदारी सरपंचांवर असते. पंचायत ही व्यक्तिभूत संस्था ...
आवक कमी झाल्याने कांद्याच्या बाजारभावात काहीशी वाढ झाली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी १० किलोस १२० ते २०० रुपये असा बाजारभाव कांद्याला मिळाला आहे ...
सहारा समुहाने लोणावळ्याजवळ उभारलेला बहुचर्चित आलिशान अॅम्बी व्हॅली प्रकल्प अखेर गुंडाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अॅम्बी व्हॅलीची विक्री करण्यासाठी लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले. ...
वाढलेला उष्मा, किटनाशकांची चुकीच्या पद्धतीने केली जाणारी फवारणी, मिश्र किटकनाशकांमुळे विषारीपणाची वाढलेली तीव्रता यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचा बळी गेला असल्याची माहिती यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी दिली. ...
पुणे - गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी मिळालेल्या भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या तीन शास्त्रज्ञांना तब्बल ३७ भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे पाठबळ मिळाले ... ...
गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी मिळालेल्या भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या तीन शास्त्रज्ञांना तब्बल ३७ भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे पाठबळ मिळाले आहे. पुण्यातील आयुकातील ज्येष्ठ खगोल भौतिक शास्त्रज्ञ संजीव धुरंदर यांचा यामध्ये मोलाचा व ...
पिंपरी-चिंचवड शहरात यशवंत वेणू सन्मान सोहळा मंगळवारी झाला. त्यात देशातील असहिष्णूतेचा विषय चर्चिला गेला. मोदी सरकारचे नाव न घेता, समाजवादी नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली. ‘देशातील सध्यातील स्थिती पाहता, काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे. ...
सहा महिन्यांपासून आयुक्त कुणाल कुमार उपस्थित राहत नसल्याने आणि थेट अर्ज स्वीकारले जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नागरिकांनी आयुक्तांच्या दालनामुळे ठिय्या मांडला. ...