कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पुण्यात सध्यातरी नाईट कल्चर नसलं तरी मध्यरात्री फिरायला, किंवा कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक अाहे. पहाटे नाष्टा मिळत असल्याने अश्यांची चांगली साेय झाली अाहे. पहाटे नाष्टा करण्यासाठी बाहेर पडण्याचे कल्चर पुण्यात हळूहळू अाता रुजतय. ...
२४ तास पाणी योजनेसाठी रस्ते खोदायचे असल्यामुळे महापालिका आयुक्तांनी रस्ते सिमेंटचे करायला मनाई केली आहे. त्यामुळे नगरसेवकांनी सयादीत (प्रभागात करायचे काम) सुचवलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामासाठीच्या तब्बल ...
दोन दिवसांपूर्वी घरातून मित्राबरोबर बाहेर पडलेले पोल्ट्री व्यावसायिक डॉक्टराचा मृतदेह मोटारीत सापडला असून, त्यांच्या शवविच्छेदनातही त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने गूढ वाढले आहे़ ...
जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत आदर्श ग्रामपंचायत भूगावतर्फे गावातील महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी अभिनेत्री गिरीजा ओक यांच्यासह गावातील महिलांनी सहभाग घेत शोभायात्रा काढून ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा नारा दिला. ...
कृतियुक्त ज्ञानरचनावादाचे धडे व आयएसओ शाळा या उपक्रमामुळे २०१६-१७ मध्ये जिल्हा परिषद शाळांतील गळती रोखून ५५६ इतका पट वाढविण्यात यशस्वी झालेला शिक्षण विभाग या वर्षी मात्र नापास झाला आहे. ...
शहरातील पुणे-नाशिक महामार्गालगतची अतिक्रमणे काढल्यानंतर रस्ता मोकळा व प्रशस्त झाला आहे. समोरील वाहन सहजपणे दिसून येते. महामार्गाने आता मोकळा श्वास घेतला आहे. पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने भरारी पथक नेमण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्र प्रादेशिक कायद्यानुसार सन २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे प्रशासन निर्देशानुसार आकारणी करून नागरिकांच्या हिताकरिता नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जुन्नर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. नगराध्यक्ष शाम पांडे यांनी ही माहिती दि ...
खासगी सावकारीची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली असली तरी मनगटशाही, तक्रारीचा अभाव, गावगुंडांची भीती, राजकीय वरदहस्त, सहकार विभागाची ‘चुप्पी’ यामुळे नीरा व परिसरात खासगी सावकारी बळावत आहे. याची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात पोहोचल ...
सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दिनाचे औचित्य साधून कुरकुंभ येथील प्रत्येक कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षेची माहिती देणारे विविध फलक झळकताना दिसत आहेत. या आठवड्यात प्रत्येक कामगाराला सुरक्षेविषयी प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक कामगाराला ...
जिल्ह्यात सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत पाणी सर्वांना जपून वापरावे लागणार आहे. त्याचे नियोजन आतापासून केले, तरच जूनच्या अखेरपर्यंत पाणी पुरेल; मात्र त्यासाठी प्रशासनासह नागरिकांची मानसिकता असणे महत्त्वाचे आ ...