अकरावी प्रवेशप्रक्रिया अखेरच्या टप्प्यावर असून अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी १९ ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही शेवटची फेरी राबविली जाणार आहे ...
शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी १८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सकाळी कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. ...