वेळेवर सुरू झालेला मॉन्सून आणि शाळा- महाविद्यालयांच्या शेवटच्या सुट्ट्यांचा काळ असा योग जुळून आल्यामुळे खडकवासला सिंहगड परिसर पर्यटकांनी हाऊसफुल झाला होता. ...
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ११ जूनपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. प्रवेश अर्ज करण्यासाठी ५ जुलै ही शेवटची मुदत आहे. ...
गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवन मल्टिपर्पज को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि.चे प्रमुख महेश मोतेवार यांच्या मुलासह चौघांवर दोषारोपपत्र दाखल केले आहे. ...
एकीकडे अभ्यास कर म्हणून आई-वडील मुलांच्या कानीकपाळी ओरडत असल्याचे चित्र दिसते. दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या मुलांचे पालक आनंद साजरा करतानाही दिसतात. मात्र, कळसच्या शिंदे आणि बारामतीमधील जळोची येथील गोसावी कुटुंबांनी दहावीच्या परीक ...
बारामती शहरात बापलेकासह चुलत्याने एकाच वेळी दहावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. बारामती नगर परीषद हद्दीतील जळोची परिसरातील कुटुंबाची यशोगाथा बारामतीकरांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. ...
सरकारी जागांवरील १९९५ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांचा ग्रामीण भागातील तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. ग्रामविकास विभागाने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी घेतलेल्या निर्णयामुळे निवासी भागातील अतिक्रमण नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. ...
देशातल्या पहिल्या ओझोन व झीरो एनर्जी स्कूल वाबळेवाडी शाळेचा पॅटर्नचा राज्यभर प्रचार प्रसार व्हावा व पुढच्या वेळी या शाळेची अजुन सक्सेस स्टोरी ऐकायला मिळणार असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. ...
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) दहावीच्या अभ्यासक्रमातील बदलांबरोबरच परीक्षापद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आला आहे. ...
स्मार्ट सिटीच्या दिशेने पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल सुरू आहे. पायाभूत आणि मूलभूत सुविधांची रेलचेल असल्याने या शहराची स्मार्ट सिटीत गणना होऊ लागली आहे. स्मार्ट होताना पर्यावरण संवर्धनही महत्त्वाचे असते. स्मार्ट सिटीत ‘एन्व्हायर्न्मेंटही स्मार्ट’ असावे ...