मैत्रिपूर्ण लढतीचे काही निकष पाळले पाहिजेत. एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते घेऊ नयेत, असे ठरले असताना भाजप आपले कायकर्ते पक्षात घेत आहे ...
भाजपमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाजपमधील निष्ठावंतांची धाकधूक वाढली आहे ...
या निवडणुकीत अध्यक्षपदाकरिता बारामतीमध्ये १४ उमेदवार तसेच फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद येथे ७ उमेदवार आहेत ...
विद्यार्थिनी शाळेतील विज्ञान प्रदर्शनाच्या तयारीसाठी वर्गात काम करत असताना शिक्षकाने तिच्या शेजारी बाकावर बसून विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ...
ग्रामीणनंतर आता शहरी रहिवासी भागातही बिबट्यांची दहशत पसरत असून वनविभाग प्रभावी योजना आखून बिबटे जेरबंद करत आहे ...
खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार याने पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस रिट’ याचिका दाखल केली होती ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता आणि सरकार चालवायचे आहे. त्यांना मित्रपक्षांना नाराज करायचं नाही. दिल्ली वरून त्यांना सांगितलं असेल ...
देशाची लोकसंख्या १४० कोटी असून त्यासाठी सुमारे ३०० लाख टन साखर वापर होणे आवश्यक आहे. मात्र हा वापर २८० लाख टनांवर येऊन ठेपला आहे ...
अजित पवार गटाबरोबर आघाडी झाल्यास आपल्या पक्षातील प्रस्थापितांना उमेदवारी मिळणार आहे, अशा वेळी आपल्या पक्षाबरोबर राहिलेल्या निष्ठावंतांना न्याय दया ...
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहेत ...