शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रिक्षा चालकांनी नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले ...
गावगुंडांच्या निशाण्यवर सर्वसामान्य नागरिक असून त्यांना धडा शिकवावा आणि सर्वसामान्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे, यासाठी उपाययोजना कराव्यात अशी भावना पुणेकरांची आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून नवले पुलावर अपघातांची एक मालिकाच सुरू झाली होती, ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप होता ...