एकमेकांना अडवून एकमेकांची जिरवल्याने जलसंधारण होणार नाही. यासाठी जातीय गट तट विसरुन पुढे यावे लागेल. तसे झाल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अतिजागरण, सतत चहा पिणे, मेसमधील निकृष्ट जेवण आदी विविध कारणांमुळे पोटाच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती उजेडात आली आहे. ...
अद्ययावत इमारत, अगदी परदेशातूनही खटले चालविण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स रूम, खटल्याची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले तसेच न्यायालयीन कामकाजासाठी सोशल माध्यमांचा वापर, अशा अनेक बाबींमुळे गेल्या वर्षभरात कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज हाय-टेक झाले ...
फ्लॅटचे कुलूप तोडून भरदिवसा चोरी करणाºया तीन चोरट्यांना युनिट चारच्या पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ...
रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांकडून ‘रेल नीर’ला पसंती मिळत आहे. पुणे विभागातील विविध स्थानकांवर बसविण्यात आलेल्या पाणीविक्री मशीन (डब्ल्युव्हीएम) मधून मागील वर्षभरात तब्बल १६ लाख लिटर पाण्याची विक्री झाली आहे. ...
वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी वाहतूक परवाना मागत काळ्या काचांबाबत विचारणा केल्याच्या रागातून दोन महिला आणि एका पुरुषाने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्याशी धक्काबुक्की केली. ...
वारजे येथील कालवा रस्त्यावर जकात नाका ते वर्धमान पेट्रोल पंप या सुमारे सव्वा किमीच्या परिसरात तीन ठिकाणी नागरिकांद्वारे रस्त्यावर कचरा टाकल्याने रस्त्याचीच कचरा कुंडी होत आहे. ...
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत वेंकिज उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव व श्रीमती उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेत मुंबईच्या पार्लेस्वर ढोल-ताशा ...