सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर उद्योग अडचणीत आहे. सध्या कारखान्याला तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, कारखाना बंद पडू देणार नाही, असा विश्वास राजगड कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. ...
ओतूर परिसरातील ओतूर, अहिनवेवाडी, चार पडाळी, सारणी, तांबेमळा, ढमालेमळा आदी ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्याचे हल्ले व कळपाने फिरत असल्याने शेतकरी शेतमजूर शालेय विद्यार्थी यांनी बिबट्यांंची दहशत घेतल्याने संपूर्ण परिसर भीतीच्या सावटाखाली वावरत आहे . ...
दिवे घाटात परप्रांतीय ट्रकचालकास अडवून त्यास हात, लाथाबुक्क्या व लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचेकडील ८ हजार ८०० रुपये रोख रकमेसह ड्रायव्हिंग लायसेन्स, एटीएम व पॅनकार्ड घेऊन जाणाऱ्या पाच जणांना लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. ...
रविवार व सोमवारी इंदापूर तालुक्यात कडक ऊन होते; मात्र पाऊस न पडल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. शेतक-याची ग्रामीण भागात एक म्हण आहे की, भाद्रपद महिन्यात कडक ऊन पडल्यास पाऊस पडतो. ...
आता वीज ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्स अॅप, एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे. ...