अनेकदा नात्यातील माणसे आपल्याला हवीच असतात, असे नाही. त्यातूनच कुटुंबातील नात्यांची उपेक्षा सुरू होते. अनेकांची ही उपेक्षा मृत्यूपश्चातही संपलेली नाही. ...
आदिवासी भागात पावसाअभावी भातपिके जळू लागली आहेत, तर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे एकमेव असलेले भातपिक धोक्यात आले असून भातपिकाची आणेवारी चार आणेसुद्धा येणार नसल्याची परिस्थिती आहे. ...
पुरंदर तालुक्यातील खळद येथील बहुचर्चित सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलने शाळा सुरू करण्यासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नसून त्याला कोणतेही मान्यता प्रमाणपत्र मिळालेले नाही. ...
पानसरेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पराभव सहन न झाल्याने एका व्यक्तीने पानसरेवाडीतून कासारमळ्याकडे जाणारा सार्वजनिक रस्ता जेसीबीच्या साहाय्याने उकरला आहे. ...
आळंदी-पंढरपूर पालखीमार्ग असल्यामुळे केंद्र शासनाने ताब्यात घेतला आहे. आता तो सहापदरी होणार आहे. मात्र रस्त्याची दारुण अवस्था काही संपत नसून दौंडज व वाल्हे परिसरात रस्त्यावरील भरपूर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतात. ...
ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि सांस्कृतिक, नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्टया नटलेल्या जुन्नर तालुक्याला राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यत आले. ...
दर शनिवार-रविवारी एखाद्या मॉलमध्ये पूर्ण दिवस घालविणारी तरूणाई आता घराचा उंबरा ओलांडून निसर्गात जाऊ लागली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून ‘टूरिझम’ची क्रेझ वाढली. ...