निवडणुकीत कोण कधी रिंगणात उतरेल आणि कोण कधी कुणाला पाठिंबा देईल, याचा काही नेम नसतो. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळाली पाहिजे आणि ती आपल्याचकडे राहिली पाहिजे, यासाठी सगळा खटाटोप केला जातो. ...
गेल्या ७० वर्षात निवडून दिलेले लोकविधायक हे त्याचे फलित म्हणावे का, आजवर ज्या प्रकरणाकरिता संसदीय समिती नेमण्यात आल्या त्या एकाही प्रकरणात यशस्वी झाल्या नाहीत. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रख्यात साहित्यिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याचा विषय ताजा असतानाच प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांच्याबाबतही सांस्कृतिक मुस्कटदाबीचा प्रकार मुंबईच्या नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट येथे घडला. ...
दरवर्षी रस्ता सुरक्षेचा जागर करण्यासाठी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस तसेच इतर विभागांवर शासनाकडून भार टाकला जातो. पण त्यासाठी या विभागांना स्वतंत्र निधी मिळत नाही. ...
महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये पाण्याविषयीचा झालेला करार फेब्रुवारी २०१९ मध्ये संपुष्टात येत असून महापालिकेने वाढीव पाणीकोटा मागणारा प्रस्ताव दिला आहे. ...
जगण्याचे तत्त्वज्ञान मांडत आयुष्याची चित्तरकथा रचणाऱ्या दलित साहित्यिकांनी अवघ्या महाराष्ट्रात एक धगधगते वास्तव कथा, कविता, कादंब-या, आत्मचरित्र यातून मांडले होते. त्याच साहित्याचा आणि कलेचा जागर जागतिक पातळीवर पोचला आहे. ...
प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी ठामपणे अमाेल पालेकरांच्या मागे उभी आहे असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी पालेकरांना पाठींबा दिला. ...