राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात येणारे लाेकशाहीर आण्णाभाऊ साठे व पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ...
मुंबईतील घाटकाेपरमधील चिराग नगरी येथील आण्णाभाऊंचं राहतं घर आणि त्याच्या आजूबाजूच्या 7 हेक्टर जागेमध्ये आण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक राज्य सरकार करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
'हमने प्यार किया है' किंवा 'दुनिया की कोई भी दिवारे हमे एक दुसरे से अलग नहीं कर सकती' ही वाक्य सिनेमात छान वाटत असली तरी प्रत्यक्षात जगायला तितकीच अवघड आहेत . ...
दहशतवाद, काळ्या पैशांचे कंबरडे मोडणारा निर्णय म्हणून नोटाबंदीचे ढोल पिटले गेले असले तरी खऱ्या अर्थाने उद्योग-सेवा क्षेत्राचे नुकसान झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. ...
स्वछतेच्या मानांकनात मागील वर्षी लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आहे. सध्या लोणावळा शहर शंभर टक्के कचराकुंडी मुक्त असून घरोघरचा कचरा घंटागाडीत ओला व सुका असे वर्गीकरण करुन गोळा केला जातो. ...
राज्यातील ५३ प्रदूषित नदी पट्ट्यांतील प्रदूषण कमी करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने राज्याच्या पर्यावरण विभागाला दिला असून, कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पाच सदस्यीय नदी पुनरुत्थान समिती गठीत करण्यात आली आहे. ...