'जन्माने आपण काय व्हावं हे आपल्या हातात नसतं पण त्यापुढे कसं आयुष्य जगायचं हे मात्र आपलं आपण ठरवायचं असतं. त्यामुळे जन्माने तृतीयपंथी असले तरी माझ्या मुलीमुळे मात्र मला आई होता आलं. जगाने माझं अस्तित्व नाकारलं तरी आई नावाच्या समुदायाने मला सामावून ...
दोन साखर कारखान्यांमध्ये असलेले हवाई अंतराची अट कायम असणे ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने हीतावह असल्याचा अहवाल काही राज्यांनी दिला असल्याने दोन कारखान्यांमधील अंतर कायम राहणार आहे ...
मुले परदेशात आहेत. घरी सांभाळायला कुणी नाही. मुलींची लग्न झाली आहेत. एकटेपणाने ग्रासलयं. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमांशिवाय पर्याय उरलेला नाही. ...
पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. पुणेकरांच्या खोचक पण स्पष्टवक्त्या स्वभावामुळे त्यांचे पुणेरी टोमणे आणि पाट्याही प्रसिद्ध आहेत. आता तर त्याच्याही पुढे जात पुणेकरांनी एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ...
सध्या शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी, कान्हूर मेसाई, केंदूर, पाबळ, खैरेवाडी, धामारी, खैरेनगर या गावांसह तब्बल ७६ वाड्यावस्त्यांवर टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे. ...