तीन वर्षांत अपघातांची संख्या कमी झाली आहे. २०१७ मध्ये ३६० असणारी संख्या ३०६ पर्यंत खाली आली आहे. तर अमृतांजन पूल खंडाळा ते बोरजदरम्यान अपघातांची संख्या निम्म्याने घटली आहे. ...
काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी वेबसाईट कार्यान्वित करण्यात आली असून परदेशातून आलेले नागरिक आपल्या तब्येतीची माहिती या वेबसाईटवर प्रशासनाला देऊ शकतात. ...
शिवजयंती दिनी एकमेकाकडे पाहण्याच्या वादातून एका 16 वर्षीय मुलाला जबर मारहाण करुन त्याच्या चेहऱ्यावर मुत्र विसर्जन केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ...