शहरांमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे होऊ लागल्याने तसेच कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने गेल्या आठ-दहा दिवसांत शहरांकडून गावांकडे स्थलांतर वाढले. ...
राजेंद्र शिंगाडे हे सीएमई येथे वायरमन म्हणून काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते घरीच होते. पत्नी व मुलासह ते दिघी येथे वास्तव्यास होते. बुधवारी त्यांचे घरी वादविवाद झाले होते. रागातून त्यांनी मी परत येणार नाही असे म्हणून निघून गेले होते. ...
महाआघाडी सरकारच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यतच्या पिककर्ज थकबाकीदारांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहिर करुन शेतक-यांच्या बँकखात्यावर थकीत रक्कम जमा करण्यात येत आहे. तर नियमितपणे कर्ज भरणा-यांसाठी ५० हजारां ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. शहरातही तब्बल २ हजार १९० जणांना ‘होम क्वॉरंटाईन’ करण्यात आलेले आहे. या सर्वांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असून त्याकरिता पोलिसांची मदत घेतली जात आहे. आता या संशयितांवर लक्ष ठ ...
केंद्र सरकारने संचारबंदी लागू केली असली तरी सरकारी तसेच खाजगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण (ओ पी डी) आणि आंतररुग्ण विभाग नेहमीप्रमाणे खुले ठेवावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ...