मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याला जो वेळ मिळाला त्यानुसार आपण काळजी घेतली आहे ...
शहरांमधून आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांना गावकरी गावबंदी करत असल्याने त्यांना त्रासाला सामाेरे जावे लागत आहे. ...
संचारबंदीच्या काळात कायद्याचे उल्ल्ंघन करुन दंडाची रक्कम पाेलिसांच्या अंगावर फेकणाऱ्या जि्ल्हा परिषद सदस्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
बारामती येथील एका रिक्षाचालकाला काेराेनाची लक्षणे आढळल्याने बारामतीतील काही परिसर क्वारंटाईन करण्यात आला आहे. ...
भारत, चीन, जपान, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, रशिया, इटली, जर्मनीसह २० देशांचा समावेश असलेल्या जी-२० देशांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. ...
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पुण्यातील ससूनच्या डाॅक्टरांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचे काैतुक केले. ...
काैटुंबिक वादातून मुलाने वडिलांवर गाेळी झाडत स्वतःवर गाेळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडला आहे. ...
केवळ अति महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी न्यायालयांमध्ये सुरु असल्याने काैंटुंबिक तक्रारी वाढत असून त्यांच्यावर मार्ग निघत नसल्याचे चित्र आहे. ...
लाॅकडाऊनमुळे भारतीयांना घरी रहावे लागत आहे. यात काहींना मानसिक आजारांना समाेरे जाऊ लागू शकते. त्यामुळे मानसिक आराेग्याला देखील अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ...
संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर ड्राेनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. ...